दगड, धोंडे, खाच , खळगे या सारख्या अनेक अडचणी पार करत नदी आपला प्रवास सुरूच ठेवते. वाटेत येणारी आसपासची भूमी सुजलाम सुफलाम करते. कधी माणसाने फारच त्रास दिला, तिचा प्रवाह वळवून तिच्या प्रवासात मुद्दामून अडथळे आणले तर त्याला रुद्र रूपही दाखवते. आपल्या गतीने ती चराचराला प्रफुल्लीत करते. या सर्वा मुळे तिची निर्मलाता टिकून राहते. जो मनुष्य नदी सारखे जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करील, त्याच्या जीवनात पावित्र्य, मांगल्य आणि निर्मलाता ओसंडून वाहील यात शंका नाही. आणि त्याच्या सत्विचार आणि सत्कर्मानेच त्याला ईश्वराची प्राप्ती होईल.
Sunday, February 24, 2013
ईश्वरप्राप्ती
दगड, धोंडे, खाच , खळगे या सारख्या अनेक अडचणी पार करत नदी आपला प्रवास सुरूच ठेवते. वाटेत येणारी आसपासची भूमी सुजलाम सुफलाम करते. कधी माणसाने फारच त्रास दिला, तिचा प्रवाह वळवून तिच्या प्रवासात मुद्दामून अडथळे आणले तर त्याला रुद्र रूपही दाखवते. आपल्या गतीने ती चराचराला प्रफुल्लीत करते. या सर्वा मुळे तिची निर्मलाता टिकून राहते. जो मनुष्य नदी सारखे जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करील, त्याच्या जीवनात पावित्र्य, मांगल्य आणि निर्मलाता ओसंडून वाहील यात शंका नाही. आणि त्याच्या सत्विचार आणि सत्कर्मानेच त्याला ईश्वराची प्राप्ती होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment